Wednesday, November 16, 2011

तर कदाचीत कधी...

'' सखे तुझी आठवण अश्रु आणतात ''
वेदना फक्त ह्रृदयाचा आधार
घेऊन सामावल्या असत्या

तर कदाचीत कधी
ङोळेभरून येण्याची वेळ
... आलीच नसती

शब्दांचा आधार घेऊन जर
दूखः व्यक्त करता आले असते

तर कदाचीत कधी "अश्रूंची"
गरज भासलीच नसती

No comments:

Post a Comment